गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षातील अव्यवस्था किंवा केंद्रीय नेतृत्वावर टीका करत पक्षाला रामराम ठोकला आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नेतेमंडळींचा देखील समावेश आहे. पंजाब निवडणुकांआधी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडल्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसल्याचा देखील अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा एका ज्येष्ठ नेत्यानं पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे या नेत्यानं सोनिया गांधींना पक्ष सोडत असल्याच्या लिहिलेल्या पत्रामध्ये पक्षाची सध्याची अवस्था आणि आपल्या राजीनाम्याचं कारण याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा