गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील राजकीय नेतेमंडळी सीमाप्रश्नावरून एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं आहे. कर्नाटकमधील राजकारण्यांची वक्तव्य महाराष्ट्राचा अवमान करणारी असल्याची टीका महाराष्ट्रातील नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्याचं वक्तव्य सध्या वादात सापडलं आहे. हे वक्तव्य महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत नसून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकारण पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा