ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांच्यानंतर आता अजून एका तरुण काँग्रेस नेत्यानं पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे, पुन्हा एकदा काँग्रेसमधल्या कार्यपद्धतीवर आणि पार्टी हायकमांडवर टीका करत हा नेता बाहेर पडल्यामुळे काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काँग्रेसचे आसाममधील आमदार रूपज्योती कुर्मी यांनी हायकमांडवर टीका करत पक्षातील सर्व पदांचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. रुपज्योती कुर्मी २१ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने चिंतन करण्यची गरज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा