नागपूरमध्ये काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्ताने जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसह राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेसनं आत्तापर्यंत काय केलं? या भाजपाच्या प्रश्नावरही राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेचाही उल्लेख करताना देशातील तरुणांचं पोट सोशल मीडियावर भरणार नाही असं म्हणत बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोट ठेवलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा