नवी दिल्ली: फक्त आमच्याच पक्षात लोकशाही असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत असले तरी, पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतील सर्वोच्च समिती असलेल्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक न घेण्याचा निर्णय शुक्रवारी रायपूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. या निर्णयामुळे गांधी निष्ठावानांचे पक्षावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा