वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) कट होता, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी केला. ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांच्या कोठडीची मागणी करताना न्यायालयात केलेल्या अर्जात याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘पीएफआय’चे नेते आणि कार्यकर्ते अनेक बेकायदा कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ‘एनआयए’ने ठेवला आहे. नागरिकांमध्ये धार्मिक विद्वेष निर्माण करणे, अशांतता माजवण्यासाठी मने कलुषित करणे, देशाबाबत असंतोष निर्माण करणे आदी कारवाया ‘पीएफआय’ करीत असल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा