नवी दिल्ली : देशाचे बहुतांश पंतप्रधान शेतकरी, ग्रामीण, गरीब कुटुंबातून आले होते. लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य घरातील व्यक्तीदेखील देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते हा विश्वास त्यांनी तरुण पिढीला दिला, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरते. प्रत्येक पंतप्रधानाने आपापल्या कार्यकाळात अनेक आव्हानांना सामोरे जात देशाला पुढे नेले, काही अपवाद वगळले तर देशाने लोकशाही परंपरा दृढ केली, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘पंतप्रधान संग्रहालया’च्या उद्घाटनप्रसंगी काढले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा