संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) राजघराण्याच्या सदस्या आणि राजकन्या हेंद अल कासिमी (Princess Hend Al Qassimi) यांनी करोनाशी संबंधित घटनांचा आधार घेत भारतामध्ये इस्लामसंदर्भात द्वेष का निर्माण केला जात आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. मागील अनेक दिवसांपासून कासिमी यासंदर्भात ट्विटरवरुन व्यक्त होत आहेत. दुबईमध्ये राहणारे भारतीयही अशा प्रकारांमधून इस्लामद्वेष व्यक्त करत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही कासिमी यांनी नुकताच दिला होता. आता त्यांनी भारतामध्ये मुस्लीमांना अस्पृश्य समजलं जात आहे का असा सवाल उपस्थित केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा