करोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. हातावर पोट असणारे अनेकजण बेरोजगार झाले असून उपासमार होत आहे. अनेक कामगारांनी यामुळे आपल्या घऱी जाण्यासाठी शेकडो किलोमीटरच पायी प्रवास सुरु केला आहे. मात्र आग्रा येथे एका तरुणाने हातात काहीच काम नसल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मूळचा मेघालयाचा असणाहा हा तरुण आग्रा येथील एका रेस्तराँमध्ये कामाला होता. ३० मार्च रोजी त्याने आत्महत्या केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा