नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठय़ा प्रमाणावर झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला केंद्र सरकारची आत्मसंतुष्टता आणि उदासीनता जबाबदार असल्याचे गंभीर ताशेरे आरोग्यविषयक संसदीय स्थायी समितीने ताज्या अहवालात ओढले आहेत. प्राणवायूअभावी एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यावर समितीने नाराजी व्यक्त केली असून, यासंदर्भात केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने रुग्णांच्या मृत्यूंबाबत फेरतपासणी करून मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी महत्त्वपूर्ण (पान ४ वर) (पान १ वरून) शिफारस केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा