नवी दिल्ली : ब्रह्मपुत्रेचे पाणी वळवून पुराचा सामना करण्यासाठी आणि कृषी, सिंचन आणि पर्यटनाच्या विकासासाठी ईशान्य भारतात किमान ५० मोठे तलाव उभारण्यात यावेत, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिले. पावसाळ्यातील पूर व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत शहा यांनी पूर आणि पाणी व्यवस्थापनासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ईस्राे) उपग्रह प्रतिमांचा वापर करण्याच्या सूचनाही यंत्रणांना दिल्या.

हेही वाचा >>> पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चीनची दूरसंचार उपकरणे

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Create 50 large ponds in northeast to manage brahmaputra floods says amit shah zws
First published on: 24-06-2024 at 03:45 IST