पीटीआय, नवी दिल्ली : संरक्षण दल भरतीतील ‘अग्निपथ’ योजनेला अनेक ठिकाणी तीव्र विरोध होत असताना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी या योजनेचे समर्थन केले. त्यांनी सांगितले, की माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी-सैनिकांशी व्यापक सल्लामसलत आणि विचारविनिमयानंतर ही योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेबाबत संभ्रम निर्माण करण्यामागे संकुचित राजकारण आहे. या योजनेमुळे सैनिक भरती प्रक्रियेत क्रांती होणार आहे असून, भरतीनंतरच्या प्रशिक्षण दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा