कॉँग्रेसच्या रॅलीवर हल्ला चढवून नक्षलवाद्यांनी २७ जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात शनिवारी अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय राखीव पोलीस दलाचा एक अधिकारी ठार झाला़ हा हल्ला नक्षलवाद्यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज आह़े दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रायपूरपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या गरियाबंदच्या जंगलात ही घटना घडली. ‘२११ विशेष नक्षलीविरोधी बटालियन’चे साहाय्यक समादेशक (कमांडन्ट) एस़ क़े दास असे अधिकाऱ्याचे नांव आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा