Cyber Crime India lost Rs 11333 crore in 9 months : सायबर गुन्हेगार गेल्या काही दिवसांपासून नवीन पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. याविषयी कल्पना नसल्यामुळे आतापर्यंत अनेक जण या फसवणुकीला बळी पडले आहेत. सायबर गुन्हेगार कायदा आणि नियमांची भीती दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. यालाच ‘डिजिटल अरेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. याच्या वाढत्या प्रकरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘मन की बात’मध्ये बोलताना ‘डिजीटल अरेस्ट’ बद्दल नागरिकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला होता. याबद्दल माहिती नसल्याने अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांची संख्या खूप मोठी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा