पश्चिम बंगालमध्ये २ मे रोजी ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय निश्चित झाला. भाजपाला पूर्ण विजय मिळवता आला नसला, तरी पक्षाच्या जागा मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्या. पण निवडणूक उलटून जवळपास महिना लोटल्यानंतर देखील ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा किंवा ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार हा वाद थांबता थांबत नाहीये. त्याचच प्रत्यंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यामध्ये आलं. यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी दौरा केला. मात्र, “यावेळी घडलेला घटनाक्रम धक्कादायक होता”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्यांनी हे ट्वीट केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा