दिल्लीतील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतच्या अधिकारांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. तसेच सेवा क्षेत्रातील सर्व अधिकार दिल्ली राज्य सरकारकडे असतील हे स्पष्ट केलं. यानंतर हे अधिकार उपराज्यपाल आणि केंद्राचे असल्याचा आदेश देणाऱ्या मोदी सरकारवर अरविंद केजरीवालांनी जोरदार हल्लाबोल केला. ते गुरुवारी (११ मे) दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा