Dhirendra Shastri : रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या कार्यक्रमावरुन आणि त्यातल्या वक्तव्यावरुन वाद रंगला आहे. रणवीर अलाहाबादियाने एक अश्लाघ्य वक्तव्य केलं. ज्या वक्तव्याचे पडसाद संसदेत उमटले. याबाबत आता धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशा लोकांना मुळीच माफ करता कामा नये असं धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा