लोकसभा निवडणुकीच्या चौध्या टप्प्याचे मतदान दि. १३ रोजी पूर्ण झाले. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर निवडणूक प्रचारातील मुद्दे आणि विषय बदलत गेले. आरक्षण, राम मंदिर, कलम ३७०, संविधान बदलाची चर्चा अशा काही मुद्द्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत आणखी एक विधान केले आहे. ज्यामुळे या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे. “निमंत्रण मिळूनही आण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाईलाजाने उपस्थित राहू शकलो नाही. कारण मी दलित आहे”, असे विधान खरगे यांनी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा