महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद तीन वर्षांत दुसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढील तीन दिवस ही दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केला जाणार आहे. आज सुनावणी सुरू होताच ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी असणारे आठ महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाची सुरुवातच प्रश्नांच्या सरबत्तीने झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रश्नांमध्ये कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, मुख्यमंत्री निवड अशा अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा