नेपाळमधील जबरदस्त भूकंपामुळे एकीकडे इमारती व ऐतिहासिक स्मारके धराशायी होत असतानाच, आपली घरे कोसळून त्यांचे मलब्यात रूपांतर होत असल्याने नागरिक हादरून गेले होते. या भूकंपातून वाचल्यामुळे त्यांना सुदैवी म्हणता येईल खरे; परंतु या संकटात आपल्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी झगडण्याची आणि आपल्या प्रियजनांचा मृत्यू स्वत:च्या डोळ्यांनी पाहण्याचीही वेळ त्यांच्यावर आली..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा