नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यांतील मतटक्क्यांसह मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केली. आयोगाने प्रत्येक टप्प्यातील मतांची टक्केवारी देताना मतदानाच्या आकडेवारीचा समावेश केलेला नव्हता. हा मुद्दा वादग्रस्त ठरल्यामुळे आयोगाने मतदारसंघनिहाय मतदानाची संख्याही जाहीर केली आहे. देशभरात चौथ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक ६९.१६ टक्के मतदान झाले. पाचव्या टप्प्यामध्ये सर्वात कमी ६२.२० टक्के मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक ७१.८८ टक्के तर, उच्चभ्रू दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये सर्वात कमी ५०.०६ टक्के मतदान झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा