राजीव कुमार यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्षांबाबतचे नियम यामध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. आयोगाने तसा प्रस्ताव केंद्रीय कायदा मंत्रालयाला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावामध्ये एक्झिट पोल तसेच ओपिनिय पोलवर बंदी, दोन जागांवर निवडणूक लढवण्यास बंदी, पक्षाची नोंदणी रद्द करण्याविषयीच्या नियमांत बदल अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा