नवी दिल्ली : सरकारी जमिनींवर विकासकांचा डोळा असतो. राजकारणी, विकासक, नोकरशहा आणि पोलीस यांचे भयानक साटेलोटे असते. ते एकमेकांचे हितसंबंध जपतात. त्यामुळेच सरकारी जमिनी विकासकांच्या ताब्यात जातात. त्यांचा वापर सार्वजनिक हितासाठी व्हायला हवा. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा