मागच्या आठवडयात दोन वेळा इराणने दिल्ली हिंसाचाराच्या मुद्दावरुन भारताला लक्ष्य केले. इराणचे परराष्ट्रमंत्री जावद झारीफ यांनी भारतात संघटित पद्धतीने मुस्लिमांविरोधात हिंसाचार करण्यात आला असे टि्वट केले होते. खरंतर झारीफ यांना आंतरराष्ट्रीय वर्तुळात आदराचे स्थान आहे. ते शब्द जपून वापरण्यासाठी ओळखले जातात. पण भारताबद्दल त्यांनी अशा पद्धतीचे टि्वट करणे आश्चर्यकारक होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा