देशात करोना लसींचा तुटवडा जाणवल्यानंतर भारत सरकारने लसींची निर्यात बंद केली होती. आता पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना अतिरिक्त लसींची निर्यात आणि मदत करण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये अतिरिक्त डोसची निर्यात होणार आहे. देशात आतापर्यंत ८१ कोटी नागरिकांचं लसीकरण केलं गेलं आहे. गेल्या ११ दिवसात १० कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा