India slams Pakistan in UN: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) ५८ व्या सत्रातील बैठकीत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या स्थायी मिशनचे प्रतिनिधी क्षितिज त्यागी यांनी जिनिव्हा येथील बैठकीत सांगितले की, पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र असून आंतरराष्ट्रीय मदतीवर ते पोसले जात आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी संघटना यांची युती लपवून पाकिस्तान स्वतःची प्रतिमा तर मलिन करतच आहे, शिवाय यूएनसारख्या आंतरराष्ट्रीय मंचाचाही गैरवापर करत आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा