ज्या राज्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे त्यांनी आपल्या बळावर कर्जमाफीसाठी निधी उभारावा केंद्रावर अवलंबून राहू नये असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली Arun Jaitley यांनी म्हटले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही माहिती समोर आलीये. महाराष्ट्र सरकारने रविवारीच शेतकऱ्यांना तत्त्वतः कर्जमाफी दिली आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलेले हे वक्तव्य विशेष महत्त्वाचे आहे. ज्या राज्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे त्यांनी उत्पन्नाचे मार्गही शोधावेत असेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र सरकारच्या बजेटचा विचार केल्यास शेतकरी कर्जमाफीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर १.१४ लाख कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. तर अल्प भू धारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० हजार कोटी बँकांना द्यावे लागणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा