पीटीआय, नवी दिल्ली
दहशतवादी संघटनांना अर्थसहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या प्रयत्नांची ‘आर्थिक कृती गटा’ने (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स – एफएटीएफ) स्तुती केली आहे. मात्र त्याच वेळी अशा प्रकरणांमध्ये खटल्यांची प्रक्रिया अधिक सशक्त करण्याची आवश्यकता संस्थेने गुरुवारी सादर केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये ‘आयसिस’, अल कायदाशी संबंधित अतिरेकी संघटना कार्यरत असल्याचा इशाराही ‘एफएटीएफ’ने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा