IT Manager Manav Sharma Suicide Case: आग्रा येथे आयटी कंपनीत मॅनेजर असलेल्या मानव शर्मा यांनी पत्नीवर छळाचा आरोप करत आत्महत्या केली. अतुल सुभाष यांच्याप्रमाणेच आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून मानव शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मानव शर्मा यांच्या बहिणीने आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे. पत्नीशी तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्यामुळेच माझ्या भावाने आत्महत्या केली, असे आकांक्षा शर्मा यांनी सांगितले. इंडिया टुडेशी संवाद साधताना आकांक्षा शर्मा म्हणाल्या की, मानवचे लग्न मोडल्यापासून तो तणावात होता. तसेच घटस्फोटाच्या प्रक्रियेत अनेक कायदेशीर अडचणी असल्याच्या दबावातून त्याने आत्महत्या केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा