काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. आज या यात्रेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी देशभरातील २१ समविचारी पक्षांना काँग्रेसने निमंत्रण दिलं होतं. तर ५ पक्षांना काँग्रेसने निमंत्रण पाठवलं नाही. या २१ पैकी १२ पक्ष आजच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर उर्वरित ९ पक्षांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते पक्ष या कार्यक्रमात सहभागी होतील तर कोणते पक्ष या कार्यक्रमात दिसणार नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा