पीटीआय, गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. बहुतेक नद्यांचे पाणी ओसरू लागले आहे. परंतु तरीही २१ लाख नागरिक अद्याप पुरात अडकले आहेत. कच्छरमधील सिलचर शहरातील काही भाग आठवडय़ापेक्षाही जास्त काळ पाण्याखाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सोमवारी आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा