गेल्या आठवड्यात झारखंडमध्ये घडलेल्या नाटमय घडामोडींमुळे देशभर चर्चा सुरू झाली. झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी रात्री ईडीनं अटक केली आणि मोठी खळबळ उडाली. हेमंत सोरेन यांनी त्याआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लागलीच त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री चंपत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर आज झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी ठरावावर मतदान पार पडलं. यावेळी हेमंत सोरेन यांनाही मतदान कामकाजात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी हेमंत सोरेन यांनी आपल्या भाषणात कारवाईबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा