आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला राजस्वच्या माध्यमातून जेवढे पैसे मिळत आहेत त्याचे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप केले जात नसून केंद्र पैसे खर्च करण्यास टाळाटाळ करत असल्याचं मत व्यक्त केलंय. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर टीका करताना राजन यांनी अशी भूमिका केंद्राकडून का घेतली जात असावी याबद्दलही मत व्यक्त केलं आहे. तसेच केंद्र सरकारच्या निर्णय क्षमतेसंदर्भातही राजन यांनी प्रश्न उपस्थित करताना अनेकजण केंद्रावर अवलंबून असले तरी त्यांची निराशा होत असल्याचं मत राजन यांनी मांडलंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा