आसामच्या कारबी अँगलाँग जिल्ह्य़ात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार सर्वसामान्य नागरिक ठार झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला केला, त्यात दोन दहशतवादी ठार झाले.
कारबी पीपल्स लिब्रेशन टायगर्स (केपीएलटी) या संघटनेचे दहशतवादी गुरुवारी रात्री खोवानीगाव येथे आश्रयास होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी गावातील तीन महिलांसह चौघांवर गोळीबार केला. त्यात हे चौघेही ठार झाले. या हल्ल्यानंतर दहशतवादी गावाजवळील जंगलात पळून गेले. ‘नागा रेंजमा हिल्स प्रोटेक्शन फोर्स’च्या जवानांनी त्यांच्यावर जंगलात हल्ला केला. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा