पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सार्क परिषदेच्या वेळी हस्तांदोलन केले असले तरी ते पुरेसे नाही, मनाने एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
राजनाथ सिंह हे मोदी यांचे समर्थक मानले जात असले तरी उभय नेत्यांमध्ये तणाव असल्याचीही चर्चा अधेमधे रंगते. त्यामुळेच या हस्तांदोलनाबाबत राजनाथ यांनी लावलेला वेगळा सूर सूचक आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजनाथ सिंह काश्मिरात आले आहेत. त्यांनी उरी, कुपवाडा आणि पहलगाममधील लोकांसाठी शहरातील विमानतळावरून दूरध्वनीवरून सभा संबोधित केली. खराब हवामानामुळे ते तेथे पोहोचू शकले नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा