Gujarat : गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरतमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवणाची कमतरता भासल्यामुळे चक्क विवाह रद्द करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर मुलाच्या कुटुंबीयांनी जेवणाच्या कमतरतेमुळे लग्नास नकार दिल्यानंतर नवरीच्या कुटुंबीयांनी विवाह सोहळ्यात थेट पोलीस बोलावले. त्यानंतर चक्क पोलीस ठाण्यातच विवाह सोहळा पार पडला. या संपूर्ण घटनेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. या घटनेचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा