चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्र सोडले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राजस्थानमधील चित्तोडगड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना भारत-चीन वादावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी हे ‘खोटारड्यांचे सरदार’ आहेत, अशी उपमाही त्यांनी दिली. चीन भारतीय भूमीवर कब्जा करत असताना पंतप्रधान मोदी हातावर हात ठेवून बसले आहेत. सीमेवर उदासीनता दाखविणारे मोदी आपल्या भाषणात मात्र गांधी कुटुंबावर टीका करतात. पण याच कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे, हे ते विसरतात, अशी टीका खरगे यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा