“आमचे पूर्वजही हिंदूच होते. मात्र, इस्लामच्या विशेष गुणांमुळे हिंदूंनी हा धर्म स्वीकारला असल्याचे खळबळजनक विधान AIUDF चे सर्वेसर्वा आणि आसाम राज्य जमीयत उलामाचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे. आपण इतर धर्मीयांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. भारत हा विविध समुदाय, वांशिक गट आणि धर्माच्या लोकांचा देश असल्याचे अजमल म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा