नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्यसभेत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी राजकीय वादात अडकले. काँग्रेसने शहांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला व संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये रणकंदन माजले. संध्याकाळी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस व नेहरू-गांधी घराण्यांवर सडकून टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा