एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भातल्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल हे ठाकरेंच्या बाजूने लढत आहेत. या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मांडला. तसंच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली? असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे आले नाहीत याचाच अर्थ घोडेबाजार झाला असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा