Child Marriages Rise In Pakistan: हवामान बदलाचा फटका पर्यावरणाला आणि पर्यायाने मनुष्याला बसत असल्याचे अनेक उदाहरणे जगभरात पाहायला मिळाली आहेत. पण पाकिस्तानला मात्र हवामान बदलांचा वेगळाच फटका बसला आहे. पाकिस्तानमध्ये २०२२ साली अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर शेती संकटात आली. शेती संकटात आल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मानवी हक्क कार्यकर्ते सांगतात की, हवामान बदलामुळे अर्थकारण बदलल्यामुळे बालविवाहाचे प्रमाण बरेच वाढले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा