देशाची अर्थव्यवस्था, नोटाबंदी आणि जीएसटीवरून टीका सहन करणाऱ्या अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले. भ्रष्टाचार, काळा बाजार रोखण्यासाठी आणि अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले. यूपीए सरकारला ‘धोरण लकवा’ झाला होता त्याचमुळे देशाचे नुकसान झाले, ज्यातून देशाला सावरण्यासाठी आम्ही कठोर निर्णय घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा