मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. विरोधी सदस्यांच्या जोरदार विरोधानंतर हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. बालविवाह प्रतिबंध दुरुस्ती विधेयक २०२१ सादर करताना झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा अध्यक्षांना ते संसदीय समितीकडे पाठवण्याची विनंती केली. तत्पूर्वी, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत बालविवाह प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक, २०२१ सादर केले होते. यामध्ये महिलांसाठी कायदेशीर किमान वय २१ वर्षे करण्याची तरतूद आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा