मी कुणाच्याही जबरदस्तीमुळे वंदे मातरम म्हणणार नाही, असे वक्तव्य करून काँग्रेसचे उत्तराखंडमधील नेते किशोर उपाध्याय यांनी भाजपला आव्हान दिले आहे. भाजपची स्थापन होण्यापूर्वी देशातील लोक वंदे मातरम् म्हणत नव्हते का?, आपल्या देशातील लोक गेल्या अनेक वर्षांपासून वंदे मातरम म्हणत आले आहे. मात्र, सध्या काहीजण इतरांकडून जबरदस्तीने वंदे मातरम् वदवून घेत आहे. मात्र, माझ्यावर कोणी अशी जबरदस्ती केली तर मी कदापि वंदे मातरम् म्हणणार नाही. त्यानंतर तुम्ही मला उत्तराखंडमधून बाहेर फेकूनच दाखवा, असे आव्हान किशोर उपाध्याय यांनी भाजपला दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा