देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर नेहमीच चर्चा होताना पाहायला मिळते. राजकीय पक्ष देखील या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण आता कदाचित पहिल्यांदाच देशातील नॉलेज हब मानल्या जाणाऱ्या आयआयएम अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यावर संतापवजा खेद व्यक्त केला आहे. हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपलं दु:ख बोलून दाखवलं आहे. तसेच, मोदींना एक विनंतीवजा आवाहन देखील केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा