करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये गंगा नदी ही मृतदेह टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड झालं होतं. त्याचप्रमाणे हा प्रश्न केवळ उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालेला असा दावा नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात करण्यात आलाय. ‘गंगा : रिइमेजिंग, रिजुनिएटींग, रिकनेक्टींग’ नावाने प्रकाशित झालेलं हे पुस्तक नमामि गंगे मोहिमेचे प्रमुक आणि स्वच्छ गंगा मोहिमेचे निर्देश असणाऱ्या राजीव रंजन मिश्रा तसेच या मोहिमेसाठी काम करणारे आयडीएएस अधिकारी पुष्कर उपाध्ये यांनी लिहिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा