नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खिशात संविधानाची प्रत घेऊन हिंडत आहेत, त्यांना संविधान खिशात टाकून फिरायचीच सवय आहे. लहानपणापासून हीच शिकवण दिलेली असते. संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी संविधानाचा मूळ ढाचा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता हेच काँग्रेसचे नेते संविधानाच्या रक्षणाचे धडे देत आहेत, अशा शेलकी शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या ‘संविधान बचाओ’ आंदोलनाचे वाभाडे काढले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा