जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळल्यानंतर आता रमजानच्या पवित्र महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराची आकडेवारी समोर आली आहे. रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी जाहीर करुन दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई थांबवली होती. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा त्यामागे सरकारचा उद्देश होता. पण ही शस्त्रसंधी एकतर्फीच ठरल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा