वृत्तसंस्था, प्रातिस्लावा : चीनशी भारताचे संबंध ताणलेले आहेत. परंतु भारत त्याचे व्यवस्थापन करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. जर भारताला जागतिक समर्थन मिळाले तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल. पण मी एका संघर्षांत उतरावे कारण मला त्यातून दुसऱ्या संघर्षांत मदत होईल, या समजावर जग चालत नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपला फटकारले. चीनबरोबरच्या भारताच्या प्रश्नांचा युक्रेन संघर्षांशी काहीही संबंध नाही, रशियाशी सुद्धा नाही, असेही जयशंकर यांनी सुनावले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा