नवी दिल्ली : अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष सतर्क झाले आहेत. मतमोजणी केंद्र तसेच केंद्रांबाहेर यंत्रणांवर योग्य दबाव राहील याची दक्षता घेतली जाणार आहे. याबाबत रणनीती ठरविण्यासाठी १ जून रोजी दिल्लीत ‘इंडिया’ची बैठक होणार आहे. विरोधकांची रणनीती यशस्वी करण्यासाठी देशभरातील नागरी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा